नरेंद्र मोदी जेव्हांपासुन भारताचे पंतप्रधान झाले. तेव्हापासून देशात एकसुद्धा दहशतवादी हल्ला झालेला नाही , हे खूप मोठी यशाची बाब आहे - राजनाथ सिंह केवाडिया : २०१४ सालापासून नरेंद्र मोदी पंतप्रधान...
एकाच दिवसात यड्रावकर गटाला सोडचिट्टी स्वगृही परत... काल परवा सोशल मीडिया बातम्या घुमत होत्या उमळवाड गावचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते संदीप कामांना यांनी यड्रावकर गटात प्रवेश केला पण चळवळीत...
शिरुर - आंबेगाव चे भाग्यविधाते आणि महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री नामदार श्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून, मा आमदार पोपटरावजी गावडे साहेब यांचे मार्गदर्शनाने कवठे येमाई - टाकळीहाजी गटाच्या पुणे...
आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील शिवनेरी कोविड जम्बो कोविड सेंटरचे लोकार्पण राज्याचे गृहमंत्री ना दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खेडचे आमदार दिलीपअण्णा मोहिते पाटील, शिरुरचे आमदार अशोकबापू...
#महिला व #बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावी कार्यवाही होण्यासाठी विधानसभा विधेयक क्रमांक -५१'शक्ती फौजदारी कायदे (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक२०२०' संदर्भात #गृहमंत्री_दिलीपराव_वळसे_पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत सादरीकरण झाले.